होळी–धूलिवंदन काळात ठाण्यात वाहतूक पोलिसांची धडक...
- Mar 04, 2026
पालघर: विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी पक्षाच्या प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.